परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
*देशातील समस्त मोबाईल धारकांचे दरमहा आर्थिक शोषण आणि कंपन्याचे पोषण* *वाढत्या नेट पॅक महागाईवर शासनाच्या नियंत्रणाची गरज* *विश्वास गायकवाड बोरघर माणगांव रायगड महाराष्ट्र* आज मोबाईल हा सुविधा नसून गरज बनली आहे. शिक्षण, नोकरी, बँकिंग, आरोग्य, शासकीय सेवा सगळं ऑनलाईन झालं आहे. पण याच गरजेचा फायदा घेऊन खासगी टेलिकॉम कंपन्या दरमहा